Saturday 26 May 2018

महाराष्ट्र चा इतिहास

महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे.

महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसित राज्य आहे.

भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे.

राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे.

मुंबई, देशातील सर्वांत मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे.

तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.

आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे.

इतिहास



महाराष्ट्रातील विविध स्थळांचा – नदी,पर्वत,स्थळ इ.- रामायण महाभारत    इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो.

व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.



महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे.

जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.



मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य



महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात ३र्‍या शतकापासून नोंदवला गेला आहे.

त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही.

महाराष्ट्र त्या काळात ‘दंडकारण्य’ म्हणून ओळखले जात असे.

मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते,परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगीरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला.

मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले.

सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली.

महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती.

इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता.

त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही रूढ आहे.



त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले.

१३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अलाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले.

इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.


मराठा व पेशवे


१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले.

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले.

इ.स. १६७४ मधील राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची ‘अधिकृत’ सुरुवात झाली.



शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हातात पडले.

भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले.

मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले.

बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपली वर्चस्व प्रस्थापित केले.


इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला.

या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतली.


ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ


ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युध्दे झाली.

इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.


महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता.

बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते.

अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते.

मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला.

ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या.

परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुध्द लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला.

मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.



महाराष्ट्र राज्याची निर्मिती


ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते.

परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला.

केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले.

यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.

केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते.

आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.



अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली.

१९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.

परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.



बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..

या शब्दात कोल्हटकरांनी आपल्या महाराष्ट्राची थोरवी गायिली आहे.

पर्यावरण / Environment Important प्रश्न /उत्तरे

१.पर्यावरण ( Environment)  म्हणजे काय ?
उतर. आपल्या सभोताली असलेले  वातावरण, जे आपणास व इतर जीवास  प्रभावित करते

2. भारत मध्ये  सबसे जास्त  वन कोणत्या राज्यात आहेत ?
उतर. मध्य प्रदेश

3. कार्बन डाइऑक्साइड, सल्फर डाइऑक्साइड, कार्बन मोनो ऑक्साइड यांच्या द्वारे कोणते  प्रदूषण होणार ?
उतर. वायु प्रदूषण

4. बायोकेमिकल ऑक्सीजन डिमाण्ड परीक्षा कोणत्या प्रदूषण ला मोजण्या करिता केली जाते ?
उतर. जल प्रदूषण

5. परॉक्सीएसेटिल  नाइट्रेट (PAN) काय आहे ?
उतर. वायु प्रदूषक

6. राष्ट्रीय पर्यावरण अनुसंधान केन्द्र कुठे आहे ?
उतर. नागपुर ( महाराष्ट्र)

7. आकाश नीळे का दिसते?
उतर. प्रकीर्णन मुळ

8. विश्व पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो ?
उतर. 5 जून

9.‘पर्यावरण चा शत्रू ’ कोणत्या झाडाला म्हणतात?
उतर. यूकेलिप्टस ( सफेदा )
10.भारत सरकार द्वारा  ‘पर्यावरण विभाग’ ची  स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
उतर. 1980 में

11.संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ( UNEP) चे मुख्यालय कुठे आहे ?
उतर. नैरोबी ( केन्या )

12.वन महोत्सव ची सुरवात कोणी केली ?
उतर. के. एम. मुंशी

13. सर्वाधिक ओजोन क्षयकारी वायू कोणती?
उतर. CFC ( क्लोरोफ्लोरोकार्बन )
14. ‘क्लोरोफ्लोरोकार्बन’ किन वायू का संयुक्तरूप काय आहे ?
उतर. क्लोरीन, क्लोरीन एवं कार्बन (CFC)

15. ध्वनि प्रदूषण किती डेसीबल पासून  मानला जातो?
उतर. 65 डेसीबल

16. भारतात ‘वृक्षों का आदमी’ कोणाला म्हटले जाते ?
उतर. सुन्दरलाल बहुगुणा

17. पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो ?
उतर. 22 अप्रैल

18. भारत चे पर्यावरण शिक्षा केन्द्र कुठ स्थित आहे ?
उतर. अहमदाबाद ( गुजरात )

भारत में खनिज के बारे में महत्वपूर्ण जानकारी

1. देश का पहला लौह-इस्पात कारखाना कब और कहाँ लगा ?
उतर.1875 ई., कुल्टी (प. बंगाल)
2. भारत में पहला एल्युमीनियम कारखाना कहाँ लगा ?
उतर.1937 ई., आसनलोन
3. SAIL का पूरा नाम क्या है ?
उतर.स्टील अथॉरटी ऑफ इंडिया लि.
4. सेल की स्थापना कब की गई ?
उतर.1973 ई.
5. ब्रिटेन के सहयोग से कौन-सा कारखाना निर्मित है ?
उतर.दुर्गापुर (प. बंगाल)
6. रूस के सहयोग से कौन-सा कारखाना निर्मित है ?
उतर.बोकारो (झारखंड)
7.राऊरकेला स्टली कारखाना किस देश के सहयोग से निर्मित है ?
उतर.जर्मनी
8. रूस के सहयोग से दूसरा कौन-सा कारखाना निर्मित है ?
 उतर.भिलाई (छत्तीसगढ़)
9. निजी क्षेत्र में स्टील का कौन-सा कारखाना निर्मित है ?
उतर.TISCO (टाटा आयरन एंड स्टील कंपनी)
10. टिस्को की स्थापना कब हुई थी ?
उतर.1907 ई.
11. लौह अयस्क सबसे अधिक किस राज्य में पाया जाता है ?
उतर.झारखंड
12. झारखंड व ओड़िशा राज्यों से देश का कितने % लोहा प्राप्त किया जाता है ?
उतर.75%
13. किस राज्य से देश का कुल 51% अभ्रक निकाला जाता है ?
उतर.राजस्थान से
14. जवार खदान किस खनिज के लिए प्रसिद्ध है ?
उतर.जस्ता उत्पादन के लिए
15. लिग्नाइट का सबसे अधिक भंडार किस राज्य में है ?
उतर.तमिलनाडु में
16. भिलाई इस्पात संयंत्र किस पंचवर्षीय योजना में स्थापित किया गया ?
उतर.द्वितीय पंचवर्षीय योजना में
17. हिंदुस्तान स्टील लिमिटेड की स्थापना कब की गई ?
उतर.1953 ई.
18. बर्नपुर में इंडियन आयरन एंड स्टील कंपनी की स्थापना कब की गई ?
उतर.1918 ई.
19. कर्नाटक के भद्रावती में मैसूर (बाद में विश्वेश्वरैया) लौह एवं इस्पात कारखाने की स्थापना कब की गई ?
उतर.1923 ई.
20. किस सन् में कुल्टी एवं हीरापुर (1908 में स्थापित) के कारखानों को भारतीय लौह एवं इस्पात कंपनी में मिला दिया गया ?
उतर.1936 ई.
21. 1937 ई. में किस स्थान पर स्टली कॉरपोरेशन ऑफ बंगाल की स्थापना की गई ?
उतर.बर्नपुर
22. स्टील कॉरपोरेशन ऑफ बंगाल को किस वर्ष भारतीय लौह एवं इस्पात कंपनी में मिला दिया गया ?
उतर.1953 ई.
23. 1953 ई. बर्नपुर, हीरापुर एवं कुल्टी के कारखानों को किस नाम से जाना जाता है ?
उतर.इस्को (IISCO)
24. द्वितीय योजनाकाल में लगाए गए तीन नए कारखानें कौन-से थे ?
उतर.भिलाई, दुर्गापुर एवं राउरकेला
25. भिलाई, दुर्गापुर एवं राउरकेला कारखानों को किस कंपनी के अंतर्गत रखा गया ?
उतर.हिंदुस्तान स्टील लिमिटेड
26. तीसरी पंचवर्षीय योजना में कौन-से कारखाने की स्थापना का निर्णय लिया गया ?
उतर.बोकारो
27. बोकारो कारखाने में इस्पात का उत्पादन किस वर्ष प्रारंभ हुआ ?
उतर.1974 ई.
28. वर्तमान समय में दुर्गापुर, राउरकेला, बोकारो, भिलाई, सलेम के कारखाने किस कंपनी के अंतर्गत आते हैं ?
उतर.स्टील अथॉरटी ऑफ इंडिया लि.
29. दुर्गापुर, राउरकेला, बोकारो, भिलाई, सलेम के अलावा और किस जगह लोहा एवं इस्पात के कारखाने स्थापित किये गए हैं ?
उतर.विशाखापट्टनम एवं विजयनगर
30. किन देशों के बाद कच्चे इस्पात के सबसे बड़े उत्पादकों के रूप में भारत का दुनिया में चौथा स्थान है ?
उतर.चीन, जापान और अमेरिका
31. भारत के पास कच्चे तेल का और प्राकृतिक गैस का कितना भंडार है ?
उतर.757 मिलियन मीट्रिक टन और 1241 बिलियन क्यूबिक मीटर
32. पेट्रोलियम और प्राकृतिक गैस क्षेत्र, जिसमें पेट्रोलियम उत्पादों व गैस का परिवहन, रिफाइनिंग और मार्केटिंग शामिल है, की देश के सकल घरेलू उत्पादन यानि जीडीपी मे कितनी हिस्सेदारी रखता है ?
उतर.15% से ज्यादा
33. भारत विश्व का कौन-से नंबर का सबसे बड़ा तेल उपभोक्ता देश है ?
उतर.चौथा
34. भारत में कार्यरत तेल रिफाइनरियों में से निजी क्षेत्र की रिफाइनरियां हैं ?
उतर. दो
35. विश्व के किन प्रमुख देशों के तेल क्षेत्रों में भारत की अधिकतर सरकारी तेल कंपनियों की हिस्सेदारी है ?
उतर.सूडान, मिस्त्र, लीबिया, आइवरी कोस्ट, वियतनाम, म्यांमार, रूस, इराक, कतर व ऑस्ट्रेलिया
36. रूस के सखालिन-1 तेल क्षेत्र में भारत की कितने % हिस्सेदारी है ?
उतर.20%
37. खांडसारी उद्योग के बाद भारत का दूसरा सबसे बड़ा लघु उद्योग कौन-सा है ?
उतर.हथकरघा
38. रोजगार क्षमता में हथकरघा उद्योग का स्थान देश में कौन-सा है ?
उतर.दूसरा (कृषि के बाद)
39. देश में सूती वस्त्र का पहला कारखाना फोर्ट ग्लोस्टर (कोलकाता) में कब लगाया गया ?
उतर.1818 ई.
40. मुंबई में कावसजी डाबर द्वारा सूती वस्त्र का कारखाना कब लगाया गया ?
उतर.1854 ई.
41. भारत में जूट का प्रथम कारखाना 1854 ई. में प. बंगाल में किस शहर में लगाया गया ?
उतर.रिशरा
42. भारत में ऊन की पहली मिल 1870 ई. में कहाँ स्थापित की गई ?
उतर.कानपुर
43. भारत में कागज उद्योग की पहली मिल पश्चिम बंगाल के सीरामपुर में किस वर्ष में लगाई गई ?
उतर.1812 ई.
44. भारत का प्रथम रेयॉन कारखाना किस सन् में रायपुरम (केरल) में ट्रावणकोर रेयॉन लि. के नाम से स्थापित हुआ ?
उतर.1950 ई.
45. सोने का रेशा किस उद्योग को कहा जाता है ?
उतर.जूट उद्योग को
46. भारत में संपूर्ण विश्व का कितने % जूट के सामानों का निर्माण करता है ?
उतर.35%
47. भारत का सबसे बड़ा सीमेंट उत्पादक राज्य कौन-सा है ?
उतर.राजस्थान
48. एसोसिएट सीमेंट कंपनी (A.C.C.) की स्थापना कब की गई ?
उतर.1936
49. सर्वप्रथम ऊर्वरक कारखाना कहाँ स्थापित किया गया ?
उतर.1906 ई., रानीपेट नामक स्थान पर
50. अमोनिया ऊर्वरक कारखाना कहाँ स्थापित किया गया ?
उतर.1944 ई., में बैलेगुला नामक स्थान पर
51. भारत में किस प्रकार के ऊर्वरक की खपत सबसे अधिक होती है ?
उतर.नाइट्रोजनी ऊर्वरक
52. भारत किस उर्वरक के लिए आयात पर निर्भर है ?
उतर.पोटाश ऊर्वरक के लिए
53. भारत में किस स्थान पर टेलीफोन उद्योग सर्वाधिक है ?
उतर.बैंगालुरु और रूपनारायणपुर
54. भारत के किस राज्य से दो-तिहाई रेशम प्राप्त होता है ?
उतर.कर्नाटक से
55. भारत के किस नगर में चर्म उद्योग सबसे अधिक है ?
उतर.कानपुर (उत्तर प्रदेश)
56. भारत में वायुयान निर्माण का प्रथम कारखाना कब स्थापित किया गया ?
उतर.1940 में
57. देश का पहला निजी क्षेत्र में कारखाना कहाँ स्थापित किया गया ?
उतर.जमशेदपुर (झारखंड)
58.भारत के किस राज्य में कोयले के विशालतम भंडार सुरक्षित हैं ?
उतर.झारखंड
59. भारत के किस उद्योग पर पूंजी निवेश सबसे अधिक हुआ ?
उतर.लौह इस्पात उद्योग पर
60. सबसे अधिक इस्पात कारखाने किस रेलमार्ग पर है ?
उतर.मुंबई-हावड़ा वाया रायपुर
61. भारत विभाजन के कारण कौन-सा उद्योग सबसे अधिक प्रभावित हुआ ?
उतर.जूट व रूई उद्योग
62. हौजरी उद्योग सर्वाधिक किस राज्य में है ?
उतर.पंजाब
63 रेशम उद्योग सबसे अधिक किस राज्य में है ?
उतर.कर्नाटक
64. कटनी किस उद्योग के लिए प्रसिद्ध है ?
उतर.सीमेंट उद्योग के लिए
65. सीमेंट उत्पादन में भारत का दुनिया में कौन-सा स्थान है ?
उतर.द्वितीय
66. सार्वजनिक क्षेत्र में कौन-सा उर्वरक कारखाना है ?
उतर.सिन्दरी (झारखंड)
67. भारत में किस नगर को ‘इलेक्ट्रॉनिक उद्योग की राजधानी’ कहा जाता है ?
उतर.बैंगालुरू
68. भारत में किस उद्योग में सबसे अधिक महिला कार्य करती हैं ?
उतर.चाय उद्योग
69. नेपानगर किस उद्योग के लिए प्रसिद्ध है ?
उतर.अखबारी कागज के लिए
70. सर्वप्रथम जूट मिल किसने स्थापित की ?
उतर.जॉर्ज ऑकलैंड
71. इलैक्ट्रिक लोकोमोटिव का निर्माण कहाँ किया जाता है ?
उतर.चितरंजन (वाराणसी)
72. सर्वप्रथम चीनी मिल कहाँ स्थापित की गई ?
उतर.महरौरा (बिहार)
73. प्रथम तेल परिष्करण संयंत्र कहाँ स्थापित किया गया था ?
उतर.डिग्बोई (असम)
74. पिम्परी किस उद्योग से संबंधित है ?
उतर.पेंसिलीन उद्योग
75. कौन-से राज्य में रेल के डिब्बों का बड़ी मात्रा में उत्पादन होता हैं ?
उतर.पंजाब व तमिलनाडु
76. उत्तर प्रदेश में दियासलाई उद्योग कहाँ है ?
उतर.बरेली
77. भारत में सूती कपड़ा उद्योग किस नगर में सर्वाधिक है ?
उतर.अहमदाबाद
78. भारत में पेराई मिल व ताले का उत्पादन कहाँ होता है ?
उतर.अलीगढ़
79. चुर्क किस उद्योग के लिए प्रसिद्ध है ?
उतर.सीमंट उद्योग
80. शीशा उद्योग व काँच उद्योग भारत के किस नगर में सबसे अधिक है ?
उतर.फिरोजाबाद
81.भारत में मैसूर किसके लिए प्रसिद्ध है ?
उतर.रेशम उद्योग
82. तार व केबिल भारत में सबसे अधिक कहाँ बनाए जाते हैं ?
उतर.रूपनारायणपुर (प. बंगाल)
83. भारत में पीतल के बर्तन सबसे अधिक कहाँ बनाए जाते हैं ?
उतर.मुरादाबाद
84. सिनेमा उद्योग भारत के किस नगर में है ?
उतर.मुंबई
85. खजिन पदार्थों की दृष्टि से कौन-सा स्थान सर्वोत्तम हैं ?
उतर.छोटा नागपुर का पठार
86. किस स्थान को भारतीय खनिज भंडार ग्रह कहा जाता है ?
उतर.उतर.छोटा नागपुर का पठार
87. भारत में सर्वोत्तम लौह अयस्क कहाँ से प्राप्त होता है ?
उतर.बैलाडीला से
88. कुद्रेमुख लौह खनिज परियोजना भारत के किस राज्य में है ?
उतर.कर्नाटक
89. कर्नाटक राज्य में बाब बूदन की पहाड़ियाँ किस खनिज के लिए प्रसिद्ध है ?
उतर.लौह अयस्क
90. भारत में पाया जाने वाला लौह अयस्क किस प्रकार का है ?
उतर.हेमेटाइट
91. जावर और रामपुरा-अगुचा खान किस खनिज से संबंधित है ?
उतर.जस्ता-सीसा
92. पलामू एवं लोहरदंगा किस खनिज के लिए प्रसिद्ध है ?
उतर.बॉक्साइड
93.भारत का 55% अभ्रक कौन-सा राज्य होता है ?
उतर.आंध्र प्रदेश
94. कोडरमा किस खनिज के लिए प्रसिद्ध है ?
उतर.अभ्रक
95. अभ्रक उत्पादन में भारत का विश्व में कौन-सा स्थान है ?
उतर.प्रथम
96. गुजरात में स्थित मोतीपुरा खान से किस प्रकार का पत्थर निकाला जाता है ?
उतर.सफेद संगमरमर
97. झरिया किस खनिज उत्पादन के लिए प्रसिद्ध है ?
उतर.कोयला
98. भारत में मिलने वाला अधिकांश कोयला किस भू-भाग से प्राप्त होता है ?
उतर.गोंडवाना
99. भारत में सर्वप्रथम कोयले का उत्पादन कब और कहाँ किया गया था ?
उतर.रानीगंज
100. न्यूवेली खनन किस खनिज के लिए प्रसिद्ध है ?
उतर.लिग्नाइट
101. भारत में सबसे अधिक कोयला किस राज्य में पाया जाता है ?
उतर.झारखंड
102. भारत में खनिज तेल भंडार किस प्रकार की चट्टानों में पाये जाते हैं ?
उतर.अवसादी चट्टानों में
103. भारत में सर्वप्रथम खनिज तेल का वास्तविक उत्पादन कहाँ हुआ था ?
उतर.डिग्बोई (असम)
104. O.N.G.C. (तेल व प्राकृतिक गैस आयोग) की स्थापना कब की गई ?
उतर.1956 ई.
105. काइकालूर खनिज तेल किस नदी घाटी के क्षेत्र में है ?
उतर.कृष्णा-गोदावरी
106. ‘मंगला’ नामक तेल कुँआ किस राज्य में है ?
उतर.राजस्थान
107. भारत की सबसे महत्वपूर्ण यूरेनियम खान कहाँ है ?
उतर.जादूगोड़ा

पृथ्वी ग्रह (Earth Planet) PRITHVI GRAH

पृथ्वी के वातावरण मे 77% नाइट्रोजन (Naitrojn), 21% ऑक्सीजन (Oxygen) और कुछ मात्रा मे आर्गन, कार्बन डाइआक्साइड (carbon dye-oxide) और जल वाष्प है।

पृथ्वी सूर्य का तीसरा निकटतम ग्रह है।

पृथ्वी की सूर्य से औसत दूरी 14,95,97,900 किमी है।

पृथ्वी के सबसे निकटतम ग्रह शुक्र है।

पृथ्वी का औसत वेग 29.79 किमी / सेकंड है।

पृथ्वी से ब्रहस्पति ग्यारह गुना बड़ा है।

पृथ्वी शुक्र और मंगल के बीच में है।

पृथ्वी के गुरुतुवाकर्षण के विरूद्ध जाने के लिए रोकेट के लिए आवश्यक वेग 8 किमी / सेकंड है।

पृथ्वी का एक उपग्रह चन्द्रमा है।

पृथ्वी को जल की उपस्थिति की कारण नीला ग्रह भी कहते है।

पृथ्वी की परिक्रमा अवधि 365 दिन 5 घन्टे 48 मिनट 45.5 सेकंड है।

पृथ्वी का सबसे निकट ग्रह शुक्र है।

पृथ्वी एक मात्र एसा ग्रह है जिस पर जीवन है।

पृथ्वी द्वारा सूर्य का चक्कर लगाने को वर्षिकी गति कहते है।

पृथ्वी आकर में बुध से 3 गुना तथा यम से दोगुने बड़ी है।

पृथ्वी से ब्रहस्पति ग्यारह गुना बड़ा है।

पृथ्वी शुक्र और मंगल के मध्य में है।

General Knowldge Samanya Gyan

   अमृतसर – सुवर्णमंदिरांचे शहर.
• अमेरिका – सूर्यास्ताचा देश.
• आफ्रिका – काळे खंड.
• आयर्लंड – पाचूंचे बेट.
• इजिप्त – नाईलची देणगी.
• ऑस्ट्रेलिया – कांगारूचा देश.
• काश्मीर – भारताचे नंदनवन.
• कॅनडा – बर्फाची भूमी.
• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
• कॅनडा – लिलींचा देश.
• कोची – अरबी समुद्राची राणी.
• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
• क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
• जपान – उगवत्या सुर्याचा देश.
• जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
• जयपूर – गुलाबी शहर.
• जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
• झांझिबार – लवंगांचे बेट.
• तिबेट – जगाचे छप्पर.
• त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.
• थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
• नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
• पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश.
• पामीरचे पठार – जगाचे आढे.
• पॅलेस्टाईन – पवित्रभूमी.
• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
• फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
• बंगळूर – भारताचे उद्यान.
• बहरिन – मोत्यांचे बेट.
• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
• बेलग्रेड – श्वेत शहर.
• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
• मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.
• म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी.
• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
• शिकागो – उद्यानांचे शहर.
• श्रीलंका – पाचूंचे बेट.
• स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण

महाराष्ट्रा विषयी माहिती //All important information about Maharashtra

” महाराष्ट्रा “बाबत माहितीस्थापना-01 मे 1960
राज्यभाषा –  मराठी
राजधानी –  मुंबई
उपराजधानी – नागपूर
ऐतिहासिकराजधानी- कोल्हापूर
सांस्कृतिकराजधानी- पुणे


लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
एकूण तालुके-353
पंचायत समित्या 351
एकूण जिल्हा परिषद-33
आमदार विधानसभा 288
आमदार विधानपरीषद 78
महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
सुमद्रकिनारा-720 किमी
नगरपालिका- 230
महानगरपालिका-26
शहरी भाग – 45%
ग्रामीण भाग 55%
संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या – मुंबई उपनगर
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा – नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा – गडचिरोली
महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा – बीड
महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा – नंदूरबार
महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा – गोंदिया
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई शहर
महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी – गोदावरी
 मराठी चित्रपट नगरी – कोल्हापूर
बॉलिवूड चित्रपट नगरी – मुंबई
महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग – न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका – आष्टा  ( सांगली )
पहिले मातीचे धरण गोदावरी – (गंगापूर) नदीवर
महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा – मुंबई
जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ – नागपूर
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
पहिला संपूर्ण संगणीकृत     जिल्हा -नांदेड

Important Innovation and Inventor शोध व संशोधक

शोध व संशोधक

विमान – राईट बंधू

डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल

रडार - टेलर व यंग

रेडिओ - जी. मार्कोनी

वाफेचे इंजिन - जेम्स वॅट

थर्मामीटर - गॅलिलीयो

हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

विजेचा दिवा - एडिसन

रेफ्रीजरेटर - पार्किन्स

वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस

सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

सायकल - मॅकमिलन

डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल

रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी

टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

ग्रामोफोन - एडिसन

टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड

पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग

उत्क्रांतिवाद - डार्विन

भूमिती - युक्लीड

देवीची लस - जेन्नर

अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस

अँटी रेबीज -लुई पाश्चर

इलेक्ट्रोन – थॉमसन

हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश

न्यूट्रोन – चॅडविक

आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर

विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे

कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल

गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

Famous Personality with there Complete Names (प्रसिद्ध व्यक्तीचे संपूर्ण नावे)

प्रसिद्ध व्यक्तीचे संपूर्ण नावे

संत तुकाराम – तुकाराम बोल्होबा अंबिले

संत नामदेव – नामदेव दामाजी रेळेकर

संत ज्ञानेश्वर – ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी

गाडगे महाराज – डेबुजी झिग्राजी जानोरकर

समर्थ रामदास – नारायण सूर्याजी ठोसार

राजश्री शाहू महाराज – यशवंत आबासाहेब घाटगे

स्वामी विवेकानंद – नरेंद्र विश्वनाथ दत्ता

दादासाहे फाळके – धुदिराम गोविंद फाळके


व्ही.शांताराम – शांताराम राजाराम वानकुंद्रे

महत्त्वाचे दिवस (Important days)

* २३ मार्च- जागतिक हवामान दिन

* १२ मार्च- जागतिक मूत्रपिंड दिन

* २४ मार्च- जागतिक क्षयरोग निवारण दिन

* ७ एप्रिल- जागतिक आरोग्य दिवस

* २२ एप्रिल- जागतिक वसुंधरा दिन

* १६ सप्टेंबर- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

* १५ मार्च- जागतिक ग्राहक दिन

* २१ मार्च- जागतिक वन दिन

* ५ जून- जागतिक पर्यावरण दिवस

* २९ जून- राष्ट्रीय सांख्यिकी दिन

* ६ जानेवारी- पत्रकार दिवस

* ८ सप्टेंबर- जागतिक साक्षरता दिन

* २४ जानेवारी- राष्ट्रीय बालिका दिन

* २६ जुलै- सामाजिक न्याय दिवस

महत्त्वाचे नृत्यप्रकार व संबंधित राज्य

महत्त्वाचे नृत्यप्रकार व संबंधित राज्य

* लावणी            महाराष्ट्र
* कथक         उत्तर प्रदेश
* मोहिनी अट्टम         केरळ
* कुचीपुडी         आंध्र प्रदेश
* झुमर             राजस्थान
* बिहू              आसाम
* कथकली         केरळ
* गरबा             गुजरात
* भरतनाटय़म          तामिळनाडू
* यक्षगान          कर्नाटक
* नौटंकी          उत्तर प्रदेश
* भांगडा          पंजाब

विविध खेळ [Sports]व खेळाडूंची संख्या

क्रिकेट – 11 खेळाडू
 फुटबॉल – 11 खेळाडू
 बास्केटबॉल – 5 खेळाडू
 बेसबॉल – 9 खेळाडू
 हॉकी – 11 खेळाडू
 पोलो – 4 खेळाडू
 रग्बी फुटबॉल – 15 खेळाडू
 व्हॉलीबॉल – 6 खेळाडू
 वॉटर पोलो – 7 खेळाडू

खेळांच्या मैदानाचे मोजमाप :

क्रिकेट : मैदान-गोलाकार व अंडाकृती, धावपट्टी (विकेटस) दोन स्टंपामधील अंतर 22 यार्ड, बॅट-जास्तीत जास्त लांबी 38 इंच, जास्तीतजास्त रुंदी 4.25 इंच, चेंडू-परीघ 8.81 ते 9 इंच, वजन 5.75 औंस, बळीचा व्यास 4.5 इंच.



 गोल्फ : चेंडू – 1.5 औंस, बळीचा व्यास 4.5 इंच.

 टेनिस कोर्ट : 78 फुट 28 फुट (सिंगल्स), 78 फुट 36 फुट (डबल्स).

 पोलो : मैदान 300 यार्ड्स 200 यार्डस.

 फुटबॉल : मैदान-लांबी 100 ते 130 यार्ड, रुंदी 50 ते 56 यार्ड, गोलची लांबी 8 यार्ड, उंची जमिनीपासून 8 फुट, रुंदी मागे 6 यार्ड, चेंडूचा परीघ 27 ते 28 इंच.

 बॅडमिंटन : कोर्ट 44 फुट लां. 17 (सिंगल्स), 44 फुट ल 20 फुट (डबल्स).

 बास्केटबॉल : 85 फुट लां. 46 फुट.

 बिलीयर्ड्स : टेबल 10 फुट ला. 5 फुट, टेबल उंची 3 फुट.

 हॉकी : मैदान 100 यार्ड 60 यार्ड, गोल-दोन खांबातील अंतर 8 यार्ड, उंची जमिनीपासून 7 फुट, चेंडू परीघ 8.81 वजन 5.75 औस.

 व्हॉलीबॉल : कोर्ट 30 फुट ल 30 फुट.

 टेबल टेनिस : टेबल 9 फुट ल 5 फुट, जमिनीपासून उंची 2.6 फुट.

 वॉटर पोलो : जलतरण तलाव – जास्तीत जास्त लांबी 19 फुट, जास्तीत जास्त रुंदी 20 फुट, जास्तीत जास्त रुंदी 20 फुट.

भारत में खनिज के बारे में महत्वपूर्ण जानकारी

1. देश का पहला लौह-इस्पात कारखाना कब और कहाँ लगा ?
उतर.1875 ई., कुल्टी (प. बंगाल)
2. भारत में पहला एल्युमीनियम कारखाना कहाँ लगा ?
उतर.1937 ई., आसनलोन
3. SAIL का पूरा नाम क्या है ?
उतर.स्टील अथॉरटी ऑफ इंडिया लि.
4. सेल की स्थापना कब की गई ?
उतर.1973 ई.
5. ब्रिटेन के सहयोग से कौन-सा कारखाना निर्मित है ?
उतर.दुर्गापुर (प. बंगाल)
6. रूस के सहयोग से कौन-सा कारखाना निर्मित है ?
उतर.बोकारो (झारखंड)
7.राऊरकेला स्टली कारखाना किस देश के सहयोग से निर्मित है ?
उतर.जर्मनी
8. रूस के सहयोग से दूसरा कौन-सा कारखाना निर्मित है ?
 उतर.भिलाई (छत्तीसगढ़)
9. निजी क्षेत्र में स्टील का कौन-सा कारखाना निर्मित है ?
उतर.TISCO (टाटा आयरन एंड स्टील कंपनी)
10. टिस्को की स्थापना कब हुई थी ?
उतर.1907 ई.
11. लौह अयस्क सबसे अधिक किस राज्य में पाया जाता है ?
उतर.झारखंड
12. झारखंड व ओड़िशा राज्यों से देश का कितने % लोहा प्राप्त किया जाता है ?
उतर.75%
13. किस राज्य से देश का कुल 51% अभ्रक निकाला जाता है ?
उतर.राजस्थान से
14. जवार खदान किस खनिज के लिए प्रसिद्ध है ?
उतर.जस्ता उत्पादन के लिए
15. लिग्नाइट का सबसे अधिक भंडार किस राज्य में है ?
उतर.तमिलनाडु में
16. भिलाई इस्पात संयंत्र किस पंचवर्षीय योजना में स्थापित किया गया ?
उतर.द्वितीय पंचवर्षीय योजना में
17. हिंदुस्तान स्टील लिमिटेड की स्थापना कब की गई ?
उतर.1953 ई.
18. बर्नपुर में इंडियन आयरन एंड स्टील कंपनी की स्थापना कब की गई ?
उतर.1918 ई.
19. कर्नाटक के भद्रावती में मैसूर (बाद में विश्वेश्वरैया) लौह एवं इस्पात कारखाने की स्थापना कब की गई ?
उतर.1923 ई.
20. किस सन् में कुल्टी एवं हीरापुर (1908 में स्थापित) के कारखानों को भारतीय लौह एवं इस्पात कंपनी में मिला दिया गया ?
उतर.1936 ई.
21. 1937 ई. में किस स्थान पर स्टली कॉरपोरेशन ऑफ बंगाल की स्थापना की गई ?
उतर.बर्नपुर
22. स्टील कॉरपोरेशन ऑफ बंगाल को किस वर्ष भारतीय लौह एवं इस्पात कंपनी में मिला दिया गया ?
उतर.1953 ई.
23. 1953 ई. बर्नपुर, हीरापुर एवं कुल्टी के कारखानों को किस नाम से जाना जाता है ?
उतर.इस्को (IISCO)
24. द्वितीय योजनाकाल में लगाए गए तीन नए कारखानें कौन-से थे ?
उतर.भिलाई, दुर्गापुर एवं राउरकेला
25. भिलाई, दुर्गापुर एवं राउरकेला कारखानों को किस कंपनी के अंतर्गत रखा गया ?
उतर.हिंदुस्तान स्टील लिमिटेड
26. तीसरी पंचवर्षीय योजना में कौन-से कारखाने की स्थापना का निर्णय लिया गया ?
उतर.बोकारो
27. बोकारो कारखाने में इस्पात का उत्पादन किस वर्ष प्रारंभ हुआ ?
उतर.1974 ई.
28. वर्तमान समय में दुर्गापुर, राउरकेला, बोकारो, भिलाई, सलेम के कारखाने किस कंपनी के अंतर्गत आते हैं ?
उतर.स्टील अथॉरटी ऑफ इंडिया लि.
29. दुर्गापुर, राउरकेला, बोकारो, भिलाई, सलेम के अलावा और किस जगह लोहा एवं इस्पात के कारखाने स्थापित किये गए हैं ?
उतर.विशाखापट्टनम एवं विजयनगर
30. किन देशों के बाद कच्चे इस्पात के सबसे बड़े उत्पादकों के रूप में भारत का दुनिया में चौथा स्थान है ?
उतर.चीन, जापान और अमेरिका
31. भारत के पास कच्चे तेल का और प्राकृतिक गैस का कितना भंडार है ?
उतर.757 मिलियन मीट्रिक टन और 1241 बिलियन क्यूबिक मीटर
32. पेट्रोलियम और प्राकृतिक गैस क्षेत्र, जिसमें पेट्रोलियम उत्पादों व गैस का परिवहन, रिफाइनिंग और मार्केटिंग शामिल है, की देश के सकल घरेलू उत्पादन यानि जीडीपी मे कितनी हिस्सेदारी रखता है ?
उतर.15% से ज्यादा
33. भारत विश्व का कौन-से नंबर का सबसे बड़ा तेल उपभोक्ता देश है ?
उतर.चौथा
34. भारत में कार्यरत तेल रिफाइनरियों में से निजी क्षेत्र की रिफाइनरियां हैं ?
उतर. दो
35. विश्व के किन प्रमुख देशों के तेल क्षेत्रों में भारत की अधिकतर सरकारी तेल कंपनियों की हिस्सेदारी है ?
उतर.सूडान, मिस्त्र, लीबिया, आइवरी कोस्ट, वियतनाम, म्यांमार, रूस, इराक, कतर व ऑस्ट्रेलिया
36. रूस के सखालिन-1 तेल क्षेत्र में भारत की कितने % हिस्सेदारी है ?
उतर.20%
37. खांडसारी उद्योग के बाद भारत का दूसरा सबसे बड़ा लघु उद्योग कौन-सा है ?
उतर.हथकरघा
38. रोजगार क्षमता में हथकरघा उद्योग का स्थान देश में कौन-सा है ?
उतर.दूसरा (कृषि के बाद)
39. देश में सूती वस्त्र का पहला कारखाना फोर्ट ग्लोस्टर (कोलकाता) में कब लगाया गया ?
उतर.1818 ई.
40. मुंबई में कावसजी डाबर द्वारा सूती वस्त्र का कारखाना कब लगाया गया ?
उतर.1854 ई.
41. भारत में जूट का प्रथम कारखाना 1854 ई. में प. बंगाल में किस शहर में लगाया गया ?
उतर.रिशरा
42. भारत में ऊन की पहली मिल 1870 ई. में कहाँ स्थापित की गई ?
उतर.कानपुर
43. भारत में कागज उद्योग की पहली मिल पश्चिम बंगाल के सीरामपुर में किस वर्ष में लगाई गई ?
उतर.1812 ई.
44. भारत का प्रथम रेयॉन कारखाना किस सन् में रायपुरम (केरल) में ट्रावणकोर रेयॉन लि. के नाम से स्थापित हुआ ?
उतर.1950 ई.
45. सोने का रेशा किस उद्योग को कहा जाता है ?
उतर.जूट उद्योग को
46. भारत में संपूर्ण विश्व का कितने % जूट के सामानों का निर्माण करता है ?
उतर.35%
47. भारत का सबसे बड़ा सीमेंट उत्पादक राज्य कौन-सा है ?
उतर.राजस्थान
48. एसोसिएट सीमेंट कंपनी (A.C.C.) की स्थापना कब की गई ?
उतर.1936
49. सर्वप्रथम ऊर्वरक कारखाना कहाँ स्थापित किया गया ?
उतर.1906 ई., रानीपेट नामक स्थान पर
50. अमोनिया ऊर्वरक कारखाना कहाँ स्थापित किया गया ?
उतर.1944 ई., में बैलेगुला नामक स्थान पर
51. भारत में किस प्रकार के ऊर्वरक की खपत सबसे अधिक होती है ?
उतर.नाइट्रोजनी ऊर्वरक
52. भारत किस उर्वरक के लिए आयात पर निर्भर है ?
उतर.पोटाश ऊर्वरक के लिए
53. भारत में किस स्थान पर टेलीफोन उद्योग सर्वाधिक है ?
उतर.बैंगालुरु और रूपनारायणपुर
54. भारत के किस राज्य से दो-तिहाई रेशम प्राप्त होता है ?
उतर.कर्नाटक से
55. भारत के किस नगर में चर्म उद्योग सबसे अधिक है ?
उतर.कानपुर (उत्तर प्रदेश)
56. भारत में वायुयान निर्माण का प्रथम कारखाना कब स्थापित किया गया ?
उतर.1940 में
57. देश का पहला निजी क्षेत्र में कारखाना कहाँ स्थापित किया गया ?
उतर.जमशेदपुर (झारखंड)
58.भारत के किस राज्य में कोयले के विशालतम भंडार सुरक्षित हैं ?
उतर.झारखंड
59. भारत के किस उद्योग पर पूंजी निवेश सबसे अधिक हुआ ?
उतर.लौह इस्पात उद्योग पर
60. सबसे अधिक इस्पात कारखाने किस रेलमार्ग पर है ?
उतर.मुंबई-हावड़ा वाया रायपुर
61. भारत विभाजन के कारण कौन-सा उद्योग सबसे अधिक प्रभावित हुआ ?
उतर.जूट व रूई उद्योग
62. हौजरी उद्योग सर्वाधिक किस राज्य में है ?
उतर.पंजाब
63 रेशम उद्योग सबसे अधिक किस राज्य में है ?
उतर.कर्नाटक
64. कटनी किस उद्योग के लिए प्रसिद्ध है ?
उतर.सीमेंट उद्योग के लिए
65. सीमेंट उत्पादन में भारत का दुनिया में कौन-सा स्थान है ?
उतर.द्वितीय
66. सार्वजनिक क्षेत्र में कौन-सा उर्वरक कारखाना है ?
उतर.सिन्दरी (झारखंड)
67. भारत में किस नगर को ‘इलेक्ट्रॉनिक उद्योग की राजधानी’ कहा जाता है ?
उतर.बैंगालुरू
68. भारत में किस उद्योग में सबसे अधिक महिला कार्य करती हैं ?
उतर.चाय उद्योग
69. नेपानगर किस उद्योग के लिए प्रसिद्ध है ?
उतर.अखबारी कागज के लिए
70. सर्वप्रथम जूट मिल किसने स्थापित की ?
उतर.जॉर्ज ऑकलैंड
71. इलैक्ट्रिक लोकोमोटिव का निर्माण कहाँ किया जाता है ?
उतर.चितरंजन (वाराणसी)
72. सर्वप्रथम चीनी मिल कहाँ स्थापित की गई ?
उतर.महरौरा (बिहार)
73. प्रथम तेल परिष्करण संयंत्र कहाँ स्थापित किया गया था ?
उतर.डिग्बोई (असम)
74. पिम्परी किस उद्योग से संबंधित है ?
उतर.पेंसिलीन उद्योग
75. कौन-से राज्य में रेल के डिब्बों का बड़ी मात्रा में उत्पादन होता हैं ?
उतर.पंजाब व तमिलनाडु
76. उत्तर प्रदेश में दियासलाई उद्योग कहाँ है ?
उतर.बरेली
77. भारत में सूती कपड़ा उद्योग किस नगर में सर्वाधिक है ?
उतर.अहमदाबाद
78. भारत में पेराई मिल व ताले का उत्पादन कहाँ होता है ?
उतर.अलीगढ़
79. चुर्क किस उद्योग के लिए प्रसिद्ध है ?
उतर.सीमंट उद्योग
80. शीशा उद्योग व काँच उद्योग भारत के किस नगर में सबसे अधिक है ?
उतर.फिरोजाबाद
81.भारत में मैसूर किसके लिए प्रसिद्ध है ?
उतर.रेशम उद्योग
82. तार व केबिल भारत में सबसे अधिक कहाँ बनाए जाते हैं ?
उतर.रूपनारायणपुर (प. बंगाल)
83. भारत में पीतल के बर्तन सबसे अधिक कहाँ बनाए जाते हैं ?
उतर.मुरादाबाद
84. सिनेमा उद्योग भारत के किस नगर में है ?
उतर.मुंबई
85. खजिन पदार्थों की दृष्टि से कौन-सा स्थान सर्वोत्तम हैं ?
उतर.छोटा नागपुर का पठार
86. किस स्थान को भारतीय खनिज भंडार ग्रह कहा जाता है ?
उतर.उतर.छोटा नागपुर का पठार
87. भारत में सर्वोत्तम लौह अयस्क कहाँ से प्राप्त होता है ?
उतर.बैलाडीला से
88. कुद्रेमुख लौह खनिज परियोजना भारत के किस राज्य में है ?
उतर.कर्नाटक
89. कर्नाटक राज्य में बाब बूदन की पहाड़ियाँ किस खनिज के लिए प्रसिद्ध है ?
उतर.लौह अयस्क
90. भारत में पाया जाने वाला लौह अयस्क किस प्रकार का है ?
उतर.हेमेटाइट
91. जावर और रामपुरा-अगुचा खान किस खनिज से संबंधित है ?
उतर.जस्ता-सीसा
92. पलामू एवं लोहरदंगा किस खनिज के लिए प्रसिद्ध है ?
उतर.बॉक्साइड
93.भारत का 55% अभ्रक कौन-सा राज्य होता है ?
उतर.आंध्र प्रदेश
94. कोडरमा किस खनिज के लिए प्रसिद्ध है ?
उतर.अभ्रक
95. अभ्रक उत्पादन में भारत का विश्व में कौन-सा स्थान है ?
उतर.प्रथम
96. गुजरात में स्थित मोतीपुरा खान से किस प्रकार का पत्थर निकाला जाता है ?
उतर.सफेद संगमरमर
97. झरिया किस खनिज उत्पादन के लिए प्रसिद्ध है ?
उतर.कोयला
98. भारत में मिलने वाला अधिकांश कोयला किस भू-भाग से प्राप्त होता है ?
उतर.गोंडवाना
99. भारत में सर्वप्रथम कोयले का उत्पादन कब और कहाँ किया गया था ?
उतर.रानीगंज
100. न्यूवेली खनन किस खनिज के लिए प्रसिद्ध है ?
उतर.लिग्नाइट
101. भारत में सबसे अधिक कोयला किस राज्य में पाया जाता है ?
उतर.झारखंड
102. भारत में खनिज तेल भंडार किस प्रकार की चट्टानों में पाये जाते हैं ?
उतर.अवसादी चट्टानों में
103. भारत में सर्वप्रथम खनिज तेल का वास्तविक उत्पादन कहाँ हुआ था ?
उतर.डिग्बोई (असम)
104. O.N.G.C. (तेल व प्राकृतिक गैस आयोग) की स्थापना कब की गई ?
उतर.1956 ई.
105. काइकालूर खनिज तेल किस नदी घाटी के क्षेत्र में है ?
उतर.कृष्णा-गोदावरी
106. ‘मंगला’ नामक तेल कुँआ किस राज्य में है ?
उतर.राजस्थान
107. भारत की सबसे महत्वपूर्ण यूरेनियम खान कहाँ है ?
उतर.जादूगोड़ा

Talathi Railway Jilha Nivad Samiti important questions and answers

संभाव्य परीक्षाभिमुख प्रश्न

 * सर्वप्रथम भारतात सन १८७२ साली लॉर्ड मेयोच्या काळात जनगणनेस सुरुवात झाली.

* संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना सन १८८१ पासून सुरू करण्यात आली.

* २००१ च्या जनगणने वेळी भारताचे जनगणना आयुक्त- जे. के. बांठीया होते.

* २०११ मध्ये भारताची १५ वी जनगणना पार पडणार आहे.

* १ मार्च २००१ मध्ये भारताची लोकसंख्या १०२ कोटी, ७० लाख होती.

* २००१ च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या- ७२.२२%, शहरी लोकसंख्या- २६.२२%.

* २००१ च्या जनगणनेनुसार राज्याचा उतरता क्रम (लोकसंख्या)- उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल.

* २००१ च्या जनगणनेनुसार साक्षरता- केरळ, मिझोराम, नागालॅण्ड.

* २००१ च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण- ६५.३८%, पुरुष साक्षरता- ७५.८५%, स्त्री साक्षरता- ५४.१६%, सर्वात कमी साक्षरता बिहार- ३३.२७%.

* जगामध्ये लोकसंख्या वाढीमध्ये पहिला क्रमांक भारताचा लागतो.

संरक्षणविषयक घडामोडी

* सध्या भारताशी संरक्षण सामग्रीच्या विक्रीबाबत इस्राइल देश आघाडीवर आहे.

* २००९ मध्ये भारत सरकारने इजिप्त देशाशी गुन्हेगार हस्तांतरण करार केला.

* सेजील या अग्नीबाणाची चाचणी इराण देशाने घेतली.

* २००९ मध्ये चाचणी घेतलेले ‘शौर्य’ भारताचे क्षेपणास्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.

* जानेवारी २००९ मध्ये भारत व रशियादरम्यान पार पडलेल्या नौदल कवायती- इंद्र.

* ‘बैकानूर’ हे अवकाश प्रक्षेपण स्थळ कझाकिस्तान देशात आहे.

* जहाजविरोधी क्षेपणास्त्र ‘हार्पून-२’ हे भारताला अमेरिका देशाकडून मिळणार आहे.

* भारताने ‘गोर्शकोव्ह’ ही युद्धनौका रशिया देशाकडून खरेदी केली.

* भारत व फ्रान्स संयुक्तपणे विकसित करीत असलेले क्षेपणास्त्र- मित्र.

अर्थ व वाणिज्यविषयक घडामोडी

* चेन्नई हे शहर भारताचे ‘रिटेल कॅपिटल’ म्हणून ओळखले जाते.

* दहाव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट- समता व सामाजिक न्यायसह विकास.

* अकराव्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक- वेगवान व सर्वसमावेशक वृद्धीकडे.

* भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू करणारे राज्य- हरियाणा.

* सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष- न्या. बी. एन. श्रीकृष्णन.

* सर्वाधिक कर्जबाजारी असलेले राज्य- उत्तर प्रदेश.

* केंद्र सरकारने मंजुरी दिलेले सर्वाधिक एसईझेड- आंध्र प्रदेश.

* युनायटेड वेस्टर्न बँकेचे आयडीबीआय बँकेत विलीनीकरण झाले.

* युटीआय बँकेचे अ‍ॅक्सीस बँक म्हणून नवीन नामकरण झाले.

मराठी व्याकरण शब्द सिध्दी

शब्द सिध्दी (Shabd siddhi)

शब्दसिद्धी व त्याचे प्रकार :

शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात.

शब्दांचे खालील प्रकार पडतात:

1. तत्सम शब्द

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात.

उदा.  राजा, भूगोल, चंचू, पुष्प,  परंतु,  भगवान,  कर,  पशु,  अंध,  जल, दीप,   पृथ्वी,  तथापि,  कवि,  वायु,   भीती,   पुत्र,  अधापि,  मति,  पुरुष,  शिशु,  गुरु,   मधु,  गंध,  पिता,  कन्या,  वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान,  संत,  निस्तेज, कर,  जगन्नाथ, दर्शन,  उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प,  घृणा,  पिंड,  कलश,  प्रात:क, दंड,  पत्र,  ग्रंथ,  उत्तम,  आकाश,  पाप,  मंत्र,  शिखर,  सूत्र,  कार्य,  होम, गणेश,  सभ्य,  कन्या,  देवर्षि,  वृद्ध संसार,  प्रीत्यर्थ, कविता,  उपकार, परंतु,  गायन, अश्रू,  प्रसाद,  अब्ज,  राजा,  संमती,  घंटा,  पुण्य,  बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा,  प्रकाश,  सत्कार,  देवालय, तारा,  समर्थन, नयन,  उत्सव,  दुष्परिणाम, नैवेध

2. तदभव शब्द

जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना तदभव शब्द असे म्हणतात.

उदा.  घर,  पाय,  भाऊ,  सासू,  सासरा,  गाव,  दूध,  घास, कोवळा,  ओळ, काम, घाम,  घडा,  फुल,  आसू,  धुर, जुना,  चाक, आग, धूळ,  दिवा,  पान, वीज,  चामडे, तहान,  अंजली,  चोच,  तण, माकड,  अडाणी,  उधोग, शेत, पाणी, पेटी,  विनंती,  ओंजळ,  आंधळा, काय,  धुर,  पंख, ताक, कान, गाय

3. देशी/देशीज शब्द

महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्‍या शब्दांना देशी शब्द असे म्हणतात.

उदा.  झाड,  दगड,   धोंडा,  घोडा,   डोळा,  डोके,   हाड,   पोट,  गुडघा, बोका,  रेडा,  बाजारी, वांगे,  लुगडे,  झोप,  खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर,  पीठ,  डोळा, मुलगा, लाजरा,  वेढा,  गार  लाकूड ओटी  वेडा  अबोला लूट  अंघोळ उडी शेतकरी आजार रोग ओढा चोर वारकरी मळकट धड ओटा डोंगर   

परभाषीय शब्द

संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतात.

1. तुर्की शब्द

उदा. कलगी, बंदूक, कजाग

2. इंग्रजी शब्द

उदा.  डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.

3. पोर्तुगीज शब्द

उदा.  बटाटा,  तंभाखू,  पगार,  बिजागरी, कोबी,  हापूस,  फणस,  घमेले,  पायरी,  लोणचे,  मेज,   चावी,   तुरुंग,  तिजोरी,  काडतुस,

4. फारशी शब्द

उदा.  रवाना, समान, हकीकत,  अत्तर,  अब्रू,   पेशवा,  पोशाख,  सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम,  लेजीम,  शाई,  गरीब, खानेसुमारी,  हजार, शाहीर, मोहोर, सरकार,  महिना, हप्ता.

5. अरबी शब्द

उदा. अर्ज, इनाम,  हुकूम,  मेहनत, जाहीर,  मंजूर, शाहीर, साहेब,  मालक, मौताज, नक्कल,  जबाब, उर्फ, पैज, मजबूत,  शहर,  नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल

6. कानडी शब्द 
उदा.  हंडा, भांडे,  अक्का,  गाजर,  भाकरी,  अण्णा,  पिशवी,  खोली,  बांगडी,  लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड,  खलबत्ता, किल्ली,  तूप,  चिंधी, गुढी,  विळी, आई, रजई,  तंदूर,  चिंच,  खोबरे, कणीक, चिमटा,  नथ,  तांब्या,  उडीद, पाट,  गाल,  काका,  टाळू,  गादी, खिडकी,  गच्ची, बांबू,  ताई,  गुंडी, कांबळे

7. गुजराती शब्द
उदा.  सदरा,  दलाल,  ढोकळा,  घी,  डबा,  दादर, रिकामटेकडा, इजा, शेट

8. हिन्दी शब्द
उदा.  बच्चा,  बात,  भाई, दिल, दाम, करोड,  बेटा, मिलाप,  तपास,  और, नानी, मंजूर,  इमली

9. तेलगू शब्द
उदा.  ताळा,  अनरसा,  किडूकमिडूक,  शिकेकाई, बंडी, डबी

10. तामिळ शब्द
उदा. चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा
_________________________
सिद्ध व सधीत शब्द

1. सिद्ध शब्द

भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात.

उदा. ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी.

सिद्ध शब्दांचे तीन प्रकार पडतात.

1. तत्सम   2. तदभव   3. देशी

2. सधीत शब्द

सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून साधित शब्द तयार होतो.

साधित शब्दांचे पुढील चार प्रकार पडतात
अ) उपसर्गघटित   ब) प्रत्ययघटित    क) अभ्यस्त    ड) सामासिक

अ) उपसर्गघटित शब्द

शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात.

उदा. अनुभव, अपयश, अधिकार, अवगुण अधिपती, उपहार, आकार, साकार, प्रतिकार, प्रकार इ.
वरील शब्दांमध्ये अनु. अप, अधि, अव, अधि, उप, आ, सा, प्रति,प्रइ. उपसर्ग लागलेली आपल्याला दिसतात. असे उपसर्ग लागून तयार होणार्याि शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात.

ब) प्रत्ययघटित शब्द

धातूच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्याा शब्दांना प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात.

उदा. जनन, जनक, जननी, जनता इ.
वरील शब्दांना न,क, नी ता ही प्रत्यय लागलेली आपल्याला दिसतात असे प्रत्यय लावून तयार होणार्याा शब्दांना प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात.

क) अभ्यस्त शब्द

एखाधा शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात. अभ्यसतचा अर्थ दुप्पट करणे असा होतो.

उदा. आतल्या आत, शेजरीपाजारी, किरकिर इ.

अभ्यस्त शब्दांचे खालील तीन प्रकार पडतात.
1. पूर्णाभ्यस्त   2. अंशाभ्यस्त   3. अनुकरणवाचक

1. पूर्णाभ्यास शब्द

एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात.

उदा. बारीक बारीक, कळाकाळा, आतल्या आत, हळहळ, वटवट, कळकळ, मळमळ, बडबड, समोरासमोर, हळूहळू, पुढेपुढे, पैसाच पैसा, मजाच मजा, हिरवेहिरवे इ.

2. अंशाभ्यस्त शब्द

जेव्हा पूर्ण शब्द हा जोडशब्दात जशाच्या तसा पुन्हा येतो एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्या जोडशब्दांना अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात.

उदा. अदलाबदल, उलटसुलटा, शेजारीपाजारी, बारीकसारीक, लाडीगोडी, सोक्षमोक्ष, जिकडेतिकडे, गोडधोड, गडबड, जाळपोळ, दगडबिगड, किडूकमिडूक, घरबीर इ.

3. अनुकरणवाचक शब्द

ज्या शब्दांमध्ये एखाधा ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक/नादानुकारी शब्द असे म्हणतात.

उदा. किरकिर, खडखडाट, रिमझिम, गुणगुण, घणघण, कडकडाट, टिकटिक, गडगड इ.

ड) सामासिक शब्द

जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकमेकांमधील परस्पर संबंधामुळे एकत्र येऊन तयार होणार्याध शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात. 

उदा. पोळपाट, देवघर, दारोदार इ.     

Thursday 24 May 2018

मराठी व्याकरण अलंकार

अलंकार (Alankar)

व्याख्या:- कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार .

अलंकारांचे प्रकार:-

१) उपमा:- उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.

"दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो." 

 या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते. 'एक वस्तु दुसर्या वस्तूसारखी आहे' असे वर्णन असते. दोन वस्तूतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो.
उदा: 
सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी आभाळा गत माया तुझी आम्हांवरी राहू दे

२) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.

उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. (जणू,गमे,वाटे,भासे,की)
उदा:
ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.
सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू.
 अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे
माहेरची वाटे खरेखुरे

३) अपन्हुती:- (अपन्हुती म्हणजे लपविणे/ झाकणे) अपन्हुती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.

"उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा 'अपन्हुती' हा अलंकार होतो."
उदा.-
न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल |
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ||
स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात 'कमळातल्या पाकळ्या' आणि 'शरदिचा चंद्रमा' या उपमानांनी अनुक्रमे 'नयन' आणि 'वदन' या उपमेयांना नाकारल्यामुळे इथे 'अपन्हुती' अलंकार झालेला आहे.

अन्य उदाहरणे-
 हे हृदय नसे परी स्थंडिल धगधगलेले |
 ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे |
 आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी , ती हाक येई कानी मज होय शोक भारी , नोहेच हाक माते मारी , कुणी कुठारी .

४) अन्योक्ती:- अन्योक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.

दुसर्यास उद्देशून केलेली उक्ती. 
ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसर्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अन्योक्ती असे म्हणतात.
उदा:-
येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषणे मधुर तू
करिशी अनेक हे मूर्ख यांस किमपीहि नसे
विवेक कोकिल वर्ण बघुनि म्हणतील काक

५) पर्यायोक्ती:- एखादी गोष्ट आडवळणाने सांगणे.त्याचे वडील 'सरकारी पाहुणचार' घेत आहेत. ( तुरुंगात आहेत)

६) विरोधाभास:-एखाद्या विधानात वरवर विरोध दिसतो पण वास्तवात तसा नसतो.
उदा:-
जरी आंधळी मी तुला पाहते
सर्वच बोलू लागले की कोणी ऐकत नाही

७) व्यतिरेक:- (विशेष स्वरूपाचा अतिरेक) व्यतिरेक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार
आहे.
"जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा 'व्यतिरेक' अलंकार होतो."
उदा.-
 'अमृताहुनि गोड नाम तुझे देवा'
स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात परमेश्वराचे नाव हे
उपमेय गोडीच्या बाबतीत अमृत
या उपमानापेक्षाही वरचढ आहे (श्रेष्ठ आहे ) असे
वर्णन केलेले असल्यामुळे इथे 'व्यतिरेक' अलंकार झालेला आहे.

अन्य उदाहरणे-
1. कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हिचे बलवान
2. तू माउलीहून मयाळ | चंद्राहूनि शीतळ |
पाणियाहुनि पातळ | कल्लोळ प्रेमाचा ||
3. सावळा ग रामचंद्र
रत्नमंचकी झोपतो
त्याला पाहून लाजून
चंद्र आभाळी लोपतो

८) रूपक:- रुपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो.
उदा:
बाई काय सांगो
स्वामीची ती दृष्टी
अमृताची वृष्टी
मज होय
ऊठ पुरुषोत्तमा
वाट पाहे रमा
दावि मुखचंद्रमा
सकळिकांसी

९) अतिशयोक्ती:- अतिशयोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. 
उपमा, उत्प्रेक्षा, रुपक, व्यतिरेक ह्या अलंकारात अतिशयोक्ती असतेच पण कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करुन सांगितलेली असते तेव्हा हा अलंकार होतो.
उदा: 
जो अंबरी उफळता खुर लागलाहे
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे
काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर

१०) अनन्वय:- अनन्वय हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते.
उदा:
आहे ताजमहाल एक जगती तो तोच
त्याच्यापरी या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान

११) भ्रान्तिमान:- उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होणे.

उदा:  
भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे
पाहूनि मानूनी तिचीच विशाल नेत्रे
घालीन अंजन अशा मतिने तटाकी
कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी
भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे हे
दमयंतीचे नेत्रच आहेत असे समजून तिच्या डोळ्यात
अंजन घालावयास निघालेला नलराजा पुढे सरसावला आणि पाण्यामुळे भिजला.

१२) ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संदेह निर्माण होणे भ्रान्तिमानात हा भ्रम निश्चित
असतो.

उदा:  
कोणता मानू चंद्रमा ?
भूवरीचा की नभीचा?
चंद्र कोणता? वदन कोणते?
शशांक मुख की मुख शशांक ते?
निवडतील निवडोत जाणते
मानी परी मन सुखद संभ्रमा- मानू
चंद्रमा कोणता?

१३) दृष्टान्त:- एखादा विषय पटवून सांगताना दाखला देणे.

उदा:
लहानपण दे गा देवा,
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर,
त्यासी अंकुशाचा मार

१४) अर्थान्तरन्यास:-अर्थान्तरन्यास हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
एखाद्या विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे देणे आणि सिद्धान्त मांडणे. (अर्थान्तर- दुसरा अर्थ, न्यास- शेजारी ठेवणे )
उदा:
तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो कठिण समय
येता कोण कामास येतो?

१५) स्वभावोक्ती:- एखाद्या व्यक्त्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन.

उदा:
गणपतवाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच
काडी म्हणायचा अन मनाशीच
की या जागेवर बांधीन
माडी मिचकावुनी मग
उजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवई
भिरकावुनि ती तशिच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई

१६) अनुप्रास:- एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन
त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

उदा:
गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले शितलतनु चपलचरण
अनिलगण निघाले रजनीतल,ताम्रनील
स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटि नावांचा कृष्ण मेळ खेळे.
पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामधे
गरिबच्या गाजे संतांची वाणी

१७) चेतनगुणोक्ती:- (चेतनाचे गुण सांगणारी उक्ती) चेतनगुणोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
"जेव्हा एखादी अचेतन (निर्जीव) वस्तू सचेतन (सजीव) आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे, माणसाप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते तेव्हा 'चेतनगुणोक्ती' हा अलंकार होतो."
उदा.- 
डोकी अलगद घरे उचलती |
काळोखाच्या उशीवरूनी ||
स्पष्टीकरण-
काळोखाच्या उशीवरून
(निर्जीव) घरे
आपली डोकी उचलतात म्हणजे झोपेतून
जागी होतात. येथे घर हा निर्जीव घटक
माणसाप्रमाणे वर्तन करतो असे वर्णन आल्यामुळे इथे
चेतनगुणोक्ती अलंकार होतो.

ːअन्य उदाहरणे-
1. चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी , काही केल्या फुलेना || [२]
2. मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट
रजनी मूकपणे||
3. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते
खांद्यावरी सौद्याचे, देईल ज्याचे त्याला

१८) यमक:- कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो.

उदा: 
जाणावा तो ज्ञा नी
पूर्ण समाधानी
निःसंदेह म नी
सर्वकाळ
पुष्ययमक
सुसंगति सदा घ डो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो
दामयमक
आला वसंत कविकोकिल हाही आ ला
आलापितो सुचवितो अरुणोदया ला

१९) श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.

उदा:
सूर्य उगवला झाडीत...
म्हारिण* रस्ता झाडीत...
शिपाइ गोळ्या झाडीत ...
अन् वाघहि तंगड्या झाडीत...
राम गणेश गडकरीकृत हे एक "झाडीत"
या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण जातीयवाचक शब्दाबद्दल क्षमस्व. आहे तसे लिहिले
आहे.

२०) शब्दश्लेष:- वाक्यात दोन अर्थ असणार्या शब्दाबद्दल दुसर्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.

उदा:
मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही?
मित्र- सूर्य/सवंगडी

२१) अर्थश्लेष:- वाक्यात दोन अर्थ असणार्या शब्दाबद्दल दुसर्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.

उदा: 
तू मलिन, कुटिल, नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच
साच कच - केस/कच हा हा

२२) सभंग श्लेष:-
उदा: 
 श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न-वरी
कुस्करू नका ही सुमने
जरी वास नसे तीळ यांस,
तरी तुम्हांस
अर्पिली सु-मने
ते शीतलोपचारे
जागी झाली हळूच मग बोले
औषध नलगे मजला,औषध नल-गे मजला,
परिसुनि माता 'बरे' म्हणूनी डोले

२३) असंगती:- कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसर्याच ठिकाणी असे वर्णन असते.

 उदा: 
कुणि कोडे माझे उकलिल का?
कुणी शास्त्री रहस्य कळविल का?
हृदयी तुझ्या सखि, दीप पाजळे,
प्रभा मुखावरी माझ्या उजळे
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला

२४) सार:- एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधणे.
उदा:  
काव्यात नाटके रम्य,
नाटकांत शकुंतला त्यामध्ये चवथा अंक,
त्यातही चार श्लोक ते

२५) व्याजस्तुती:- बाह्यतः स्तुती आणि आतून निंदा अथवा ह्याच्या उलट असे वर्णन.
 उदा: 
होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस
ती अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती

२६) व्याजोक्ती:- (व्याज + उक्ती=खोटे बोलणे) एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून खोटे दुसरेच कारण
देणे.
 उदा: 
येता क्षण वियोगाचे पाणी नेत्रांमध्ये दिसे
'डोळ्यात काय गेले हे?' म्हणूनी नयना पुस.

Total Pageviews

CONTACT US

Prof. Roshan P. Helonde
Mobile / WhatsApp: +917276355704
Email: roshanphelonde@rediffmail.com

Contact Form

Name

Email *

Message *

Archive

Notes Planet Copyright 2018. Powered by Blogger.